टेक मी होम': द इंस्परिंगिंग स्टोरीज ऑफ 20 एंटरप्रायर्स फ्रॉम स्मॉल टाउन इंडिया विद बिग-टाइम ड्रीम्स टेक मी होम लहान उद्योजक म्हणून सुरवात करून आपली मोठी स्वप्न पूर्ण करणाऱ्या 20 उद्योजकांच्या प्रेरणादायक कथा या पुस्तकात आहेत ज्यांनी व्ययसायसाठी लागणारे शिक्षण किंवा कामाचा अनुभव घेण्यासाठी कधीच परदेशी गेले नाहीत कधीच ज्या तरुणांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनाही मायदेशातच आपले साम्राज्य उभे केलं रशीमी बन्सल यांनी 'टेक मी होम': द इंस्परिंगिंग स्टोरीज ऑफ 20 एंटरप्रायर्स फ्रॉम स्मॉल टाउन इंडिया विद बिग-टाइम ड्रीम्स या पुस्तकाचे शीर्षक असलेल्या अशा पुस्तकात प्रतिभावान व्यक्तींच्या आयुष्यच वर्णन केलं आहे जगात आपला व्यसायाची छाप उमटवत असताना आपली मातृभूमीशी असलेली नाळ तुटू दिली नाही मला घरी घेऊन जा: लहान-टाउन इंडियामधून 20 उद्योजकांची प्रेरणादायक कथा, हे असे वीर आहेत ज्यांनी आपल्या समाजाला प्रेरित केलं साधे आणि सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे अशी माणसे ज्यांनी आपल्या परिस्थितीचा किंवा कौटुंबिक पाश्वभूमीचा बाऊ न करता त्यावर विजय मिळ...
Posts
Showing posts from November, 2018
- Get link
- X
- Other Apps
नैरश्याशी दोन हात - १० टिप्स नैराश्याशी लढण्याच्या नैरश्याशी दोन हात - १० टिप्स नैराश्याशी लढण्याच्या नैराश्याच्या अवस्थेदरम्यान कधीकधी आपण खूप निराशावादी होतो आणि आपल्या नकारात्मक विचारांमुळे मनशांती मिळविणे कठीण होते. कठीण परिस्थितिमुळे आपण आधीच उदास झालेलो असतो , म्हणून या नकारात्मक विचारांमुळे अजून निराश होण्याची शक्यता असते आणि आपल्या मनाची शांतता चोरतात ज्यामुळे नियमित गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे खरोखरच कठीण होते. मग उदासीनता आणि नकारात्मकपणाशी लढण्यासाठी काय करावे? विचारात घेण्यासारखे टिप्स खाली आहेत: 1- भूतकाळातील आणि खडतर परिस्थितींबद्दल पुन्हा विचार करू नका; त्याऐवजी समाधानांवर लक्ष केंद्रित करा. समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करा. 2- आपले वातावरण बदला. आपल्या नियमित जीवनातून विश्रांती घ्या आणि काही नातेवाईकांना भेट द्या किंवा काही नवीन शहर पहा 3- नकारात्मक लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा, जर कोणी नकारात्मक असेल तर तो / ती नकारात्मक विचारांचा प्रसार करीत आहे. स्वतःला...
- Get link
- X
- Other Apps
कॉफी आणि आयुष्य माजी विद्यार्थी त्यांच्या जुन्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांना भेटण्यासाठी एकत्र आले . त्यांच्या संभाषणाचे रूपांतर त्यांची काम आणि त्यामुळे येणारे ताण तणाव यात झाले प्राध्यापक स्वयंपाकघरात गेले आणि एका मोठ्या जगमध्ये कॉफी आणि सर्वांसाठी कप घेऊन ते परतले- पोर्सिलीन, प्लास्टिक, काच, क्रिस्टल, काही साधे , काही महाग, काही विलक्षण - असे वेगवेगळे कप होते , तुम्हाला जो हवा तो कप घ्या असे प्राध्यपक म्हणाले जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी कपात कॉफी घेतली तेव्हा प्रोफेसर म्हणाले: "आपण लक्षात घेतले तर, सर्वानी छान दिसणारे महाग कपडे उचलले आहेत, जे साध्या आणि स्वस्त कप ठेवून दिले आहेत . स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीची निवड करणे हि सामान्य बाब आहे पण हीच गोष्ट तुमच्या समस्येचे आणि तणावांचे स्त्रोत आहे. खरेतर कपामुळे कॉफिच्या चवीत किंवा गुणवत्तेत कोणताच फरक पडत नाही तरीही आपण सर्वोत्तमकपाचीच निवड केलीत त्यांनंत...